सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : दिवसा गणिक शेतकरी, शेंतमजूर आत्महत्या वाळीला जबाबदार सरकारला पाळा, पळत्याच्या बाजूने उभे राष्टनेतृत्व करणाऱ्या सि पी आयच्या राष्टधोरण समजून इळा ऊंबई चिन्हावर फुलीचा शिक्का मारून कॉ. अनिल हेपट यांना विजय करणे गरजेचे कसे काय? मतदात्याच्या फायदयाचे राहतील हे त्यानी मतदार संवाद चर्चातुन सांगते केले.
कृषी संकट गंभीर आहे आणि भारतात दर तासाला दोन शेतकरी आत्महत्या करण्यास भाग पाडले जाते. त्याचे कारण असे की, कीपायची रमी भाव न मिळाल्याने कर्जबाजारीपणामुळे शेती करणे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या अव्यवहार्य झाले आहे. 86 टक्के शेतकरी कुटुंबाकडे दोन एकर पेक्षा कमी जमीन आहे आणि त्यांचे बाजारात प्रचंड शोषण होत आहे. शेती सोडून त्यांना स्थलांतरित कामगाराच्या श्रेणीत सामील व्हावे लागत आहे.
सी 2+50 टक्के हमी भाव लागू करण्याच्या आश्वासन दिले होते. त्या कृतीत जर सरकार आपले अभिवचन पूर्ण करीत नसेल तर महाराष्टातील त्याची पोषक पाठीराखे हे शेतकऱ्यांच्या हितार्थ काम करणारे नेतृत्व समजणे म्हणजे आपलीच कुराड आपलेच पाय फोळून घेण्याची कूट नीती समजून मतदात्यांनी मत देणे गरजेचे आहे.असे संवाद चर्चा वेळी कॉ. अनिल हेपट यांनी सूचक बोधिक आकलन पर विचार मथन केले.