सह्याद्री चौफेर | न्यूज
अशोकराव यांच्या विषयी सांगायचं झाले तर ते सामाजिक राजकीय व्यवस्थेवर तथा समाजातील अनिष्ट रूढी परंपरेवर कवितेच्या माध्यमातून रोखठोक समाज प्रबोधनाचे कार्य केले. प्रसिद्धी च्या कोसोदूर असलेले श्री बेसरकर हे रिपब्लिकन पार्टीचे (उबाळे गट) जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणूका चांगल्या गाजवल्या होत्या. कवी अशोकराव बेसरकर हे डाव्या विचारसरणी चे होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी झोकून दिलं होत...