सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यावेळी नेहरू कला केंद्र यवतमाळ च्या वतीने वकृत्व स्पर्धा घेण्यात आली तसेच या संविधान दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना प्राचार्य हेमंत चौधरी म्हणाले ज्या संविधानाने भारतातल्या विविधतेला एकतेत बांधून ठेवले आहे त्या संविधानाचा आदर करा, संविधानाची नैतिकता टिकवा हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते.