सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे ही बल्लारपूर-वणी-नांदेड-मनमाड-मुंबई,नंदीग्राम एक्सप्रेस ही रोज धावणार असून चंद्रपूर, वणी,नांदेड येथील प्रवाश्याना अतिशय सोयीची ही रेल्वे होणार आहे. वरील नमूद रेल्वे साठी आतुरतेने वाट पाहत असलेले प्रवाशी पुढील प्रवासासाठी उत्साही दिसून येत होती. त्याचे कारणही तसेच असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात होत की, कोरोनामुळे ही रेल्वे बंद करण्यात आलेली होती. बहुप्रतीक्षित ती पुन्हा नंदीग्राम एक्सप्रेस रेल्वे सुरू झाल्याने आनंद आहे.
रेल्वेप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आता नंदीग्राम एक्सप्रेस धावणार रोज मुंबईपर्यंत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 08, 2024
Rating: