गरिबीला मात करून कोणत्याही क्षेत्रात नाव उज्वल करता येते- विलास उईके

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : अंगी जिद्द असेल तर गरिबीला मात करून कोणत्याही क्षेत्रात नाव उज्वल करता येते असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता विलास उईके (घोट) यांनी स्थानिक नगर भवन, वरोरा कार्यालयातील कवियत्री प्रियांका वाकडे यांच्या 'आर्त हुंकार' या कविता संग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
सुशिला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा गडचिरोली अंतर्गत सुशिला काव्य विचार साहित्य मंच तर्फे पहिले भव्य राज्यस्तरीय कविसंमेलन व कवयित्री प्रियंका वाकडे/शेंडे यांच्या आर्त हुंकार या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळ्याचे संमेलनाध्यक्ष मा.डॉ.प्रा.संघर्ष बळीराम सावळे, सर, हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स स्टुंडंट ॲंम्बेसेडर ऑफ स्कॉटलंड डॉ.बा.आं.म.विद्यापीठ, संभाजी नगर. उद्घाटक:मा. प्रसन्नजीत गायकवाड,सर, सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक स्वागताध्यक्ष मा. शोभा वेले, नागपूर प्रमुख अतिथी म्हणून
मा.आचार्य गो.ना थुटे, सर सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक
वरोरा मा.प्रा.मनोहर नाईक,सर सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक, नागपूर मा.प्रकाश दुलेवाले,सर सुप्रसिद्ध साहित्यिक, नागपूर मा .सोपानदेव मशाखेत्री, गडचिरोली डी.बी.ए.विदर्भ प्रमुख, साहित्यिक पत्रकार, मा.कल्पना टेंभुर्णीकर, नागपूर सुप्रसिद्ध साहित्यिका, नागपूर मा.रामनाथ खोब्रागडे, शिक्षण विस्तार अधिकारी गडचिरोली
मा.प्रकाश खरवडे, अध्यक्ष जिल्हा ग्रामसेवक संघटना
मा.लोकेश शेंडे, ग्रामसेवक वरोरा मा.संजूभाऊ वड्डेटीवार 
सामाजिक कार्यकर्ते घोट मा. विलास उईके, आदिवासी जिल्हा अध्यक्ष गडचिरोली प्रामुख्याने उपस्थित होते.
सुशिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने यावेळी विशेष कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये मा.गजानन गेडाम, गडचिरोली यांना, समाजभूषण पुरस्कार, मा.गंगाधर शालिग्राम धुवाधपारे यांना समाजगौरव पुरस्कार, मा.उषा घोडेस्वार, भंडारा, काव्यरत्न पुरस्कार, मा.सरिता गव्हारे, चंद्रपूर, समाजगौरव पुरस्कार, मा.छाया टिकले, चंद्रपूर रणरागिणी पुरस्कार, मा.कविता गेडाम, गडचिरोली, समाजगौरव पुरस्कार, मा.मंगलाताई, पेटकर, समाजरत्न पुरस्कार, मा.सुशिला बुद्धभगवान भगत, आल्लापल्ली
समाजगौरव पुरस्कार, मा.समिर रामनाथ पिल्लेवान नागपूर
आदर्श शिक्षक पुरस्कार मा.भास्कर अमृतसागर, धुळे
समाजभूषन पुरस्कार, मा.उज्वला वाल्मिक नगराळे, काव्यरत्न पुरस्कार, मा.कृष्णा सतिष राठोठकर यांना समाजगौरव पुरस्कार देण्यात आले आहे.


गरिबीला मात करून कोणत्याही क्षेत्रात नाव उज्वल करता येते- विलास उईके गरिबीला मात करून कोणत्याही क्षेत्रात नाव उज्वल करता येते- विलास उईके Reviewed by सह्याद्री चौफेर on September 12, 2023 Rating: 5
Powered by Blogger.