भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी तर्फे महात्मा गांधी जयंती व लालबालदूर शास्त्री जयंती साजरी

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२ आक्टो.) : महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून सुद्धा संबोधले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या तावडीतून देशाची सुटका करण्यासाठी महात्मा गांधी यांनी मोलाचे कार्य पार पाडले आहे. तसेच "जय जवान जय किसान" चा नारा देणारे भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित याच पार्श्वभुमीवर २ ऑक्टोंबरला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पांढरकवडा तर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यापर्ण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी कांगेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय पाटील चालबडीकर, जितेंद्र सिंग कोंघारेकर, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे महासचिव श्रीनिवास नालमवार, अमर पाटील, मनोज भोयर, बिशनसिंग शिन्दो, ईक्राम अली, जसविंदर सिंग सोखी, शुभम वरगंटवार, मजिद बैलीम, खालिक पटेल, बलवंत नैताम, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.