सह्याद्री चौफेर| ऑनलाईन
या विधेयकाद्वारे भारतीय नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य व वैचारिक तसेच तात्त्विक विरोध करण्याच्या अधिकारावर बंधने येतील. अधिकारांचा गैरवापर होईल.या मुळे विधेयकामुळे नागरी हक्क, लोकशाही मूल्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम होतील म्हणून हे विधेयक रद्द करण्याची मागणी भारतीय युवक काँग्रेस चे सय्यद समीर यांचे नेतृत्वात केली आहे.
निवेदनावर शहर अध्यक्ष सय्यद समीर, उपाध्यक्ष शकील अहेमद,सौ छाया किनाके,आनंदराव मसराम, मनोज भोपरे, राजेश घुमे, नंदेश्वर आसूटकर, घनश्याम गजभिये, अंकुश माफूर,अशोक सुडीत, स्वप्नील वांढरे, प्रतीक वांढरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.