सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
काल अंतरवलीत झालेल्या बैठकीनंतर मराठा समाजाकडून गावागावात सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले असून या सर्वेक्षण दरम्यान आठ प्रश्न करण्यात आलेत. त्यानंतर मराठा सामाज कोण कोणत्या मतदार संघातून आपले उमेदवार उभे करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नेमक कसा आहे हा सर्वेक्षण फॉम :
1. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात यावे का?....
• होय/नाही
अभिप्राय................
2. मराठा समाजानी येणारी लोकसभा निवडणूक लढवावी का.?....
• होय/ नाही
अभिप्राय...........
3. लोकसभा निवडणूक प्रत्येक जिल्हातून एक अपक्ष उमेदवार द्यावा का.?....
• होय/ नाही
अभिप्राय........
4. प्रत्येक गावातून दोन उमेदवार योग्य का?....होय/नाही
अभिप्राय.........
5. कोणत्याही राजकीय एका पक्षाला आपण पाठिबा देणे योग्य का.?...
• होय/नाही
अभिप्राय.......
6. आपल्या कटुंब मतदान संख्या किती ?....
• संख्या..
7. आरक्षण प्रश्न मार्गी लावणारा कोणत्याही जाती धर्माचा उमेदवार चालणार का.?
• होय/नाही किंवा फक्त मराठा
अभिप्राय,.....
8. जिल्हातून लोकसभा मराठा समाजच्या निश्चित उमेदवार यांना तुम्ही मतदान करणार का.?...होय/नाही
अभिप्राय..........
हे आठ प्रश्न प्रमुख्याने विचारण्यात आले आहेत.